पृष्ठे

रविवार, १२ डिसेंबर, २०१०


नियती ............. हिरावून नेते
दोन क्षणाचा आनंद देऊन
आयुष्यभराचा वनवास देते
सुंदर स्वप्नांना काटयांची किनार लावते
मग त्या काटयावारून चालायला सांगते
तरीही आपण चालत राहतो,चालत राहतो
रक्तबंबाळ पायांनी आयुष्याचा प्रवास करत राहतो.....

{मेल फॉरवर्ड}

.
.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा